मागील वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षांची अधिक निर्यात झाल्याने लोकल बाजारपेठेचा भाव निर्यातीला मिळत असल्याने बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय द्राक्षांची सर्वाधिक मागणी असलेल्या युरोप प्रांतात यंदा अपेक्षेपेक्षा जास्त कंटेनर निर्यात झाल्याने भाव जरी कोसळले असले तरी ते स्थिर आहे.